प्रवाशांना थांबवणारा वटबोरीचा पेढा

प पांढरकवडा – यवतमाळ मार्गावर प्रवास करणाऱ्यांचा अनुभव वेगळाच असतो. रस्त्यावरून गाड्या वेगाने धावत असल्या तरी वटबोरी गावाजवळ पोहोचल्यावर त्या आपोआप मंदावतात. कारण एकच – या गावातील प्रसिद्ध पेढा. गोडसर सुवासाने आणि चवीनं प्रवाशांना थांबवणारा …

Read more

परीक्षेचा ताण कसा कमी करायचा?

परीक्षा म्हटली की प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एक वेगळंच दडपण तयार होतं. अभ्यास केलेला असला तरी “मी पास होईल ना?”, “पेपर व्यवस्थित लिहिता येईल ना?” अशा शंका मनात सतत येत राहतात. काही विद्यार्थ्यांना तर इतका ताण …

Read more

राजीव कला महाविद्यालय झरी येथे राज्यशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना

राजीव कला महाविद्यालय झरी हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि बौद्धिक विकासासाठी आग्रही राहिले आहे. याच परंपरेला पुढे नेण्यासाठी राज्यशास्त्र विभागाच्या वतीने नुकतेच राज्यशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित …

Read more

विद्यार्थ्यांनी अपयशावर मात कशी करावी?

विद्यार्थी जीवनात अपयश ही अपरिहार्य गोष्ट आहे. परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही, स्पर्धा परीक्षा नापास झाली किंवा ठरवलेलं ध्येय गाठता आलं नाही, तर मनात निराशा येते. अनेकदा विद्यार्थ्यांना असं वाटतं की आता पुढे काही होणार …

Read more

विद्यार्थ्यांनी अपयशावर मात कशी करावी ?

विद्यार्थी जीवनात अपयश ही अपरिहार्य गोष्ट आहे. परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही, स्पर्धा परीक्षा नापास झाली किंवा ठरवलेलं ध्येय गाठता आलं नाही, तर मनात निराशा येते. अनेकदा विद्यार्थ्यांना असं वाटतं की आता पुढे काही होणार …

Read more