दहावी नंतर काय करावे?

१०वीचा निकाल लागल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो – “आता पुढे काय करायचं?”हा प्रश्न फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर पालकांनाही त्रास देतो.कुणी म्हणतं “विज्ञान घे”, कुणी म्हणतं “कॉमर्सला स्कोप आहे”, तर कुणी “आर्ट्स निवड” असं सांगतं.इतक्या …

Read more

सततच्या पावसामुळे शेतकरी हतबल

सततच्या पावसामुळे शेतकरी हतबल झरी तालुक्यात सध्या पावसाचा जोर काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. जवळजवळ दररोज मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. एक दिवसही पाऊस थांबून उन्हे पडत नाही, त्यामुळे शेतातील …

Read more

जागतिक लोकशाही दीन- विशेष

जागतिक लोकशाही दीन- सामान्य माणसाच्या नजरेतून आज १५ सप्टेंबर, जागतिक लोकशाही दिन. हा दिवस आला की आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो – लोकशाही नेमकी किती खरी आहे? पुस्तकांमध्ये लिहिलेला अर्थ सगळ्यांना माहित आहे – …

Read more

अपराधीपणाची भावना व त्यावरील उपाय

अ मानवाच्या मनात अनेक भावना दडलेल्या असतात. त्यात अपराधीपणाची भावना ही सर्वात जास्त त्रासदायक ठरते. प्रत्येक माणूस कधीतरी आयुष्यात काहीतरी चुकीचे करतो, चुकीचा निर्णय घेतो किंवा एखाद्याशी चुकीच्या पद्धतीने वागतो. अशा वेळी मनात अपराधीपणाची भावना …

Read more

शिक्षणात अडथळे असले तरी कसे पार करावे ?

अडथळ्यांवर मात – शिक्षण आणि प्रेरणेची जादू जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला अडथळे येतात. काहींना आर्थिक परिस्थितीमुळे, तर काहींना सामाजिक बंधनांमुळे आपल्या स्वप्नांचा त्याग करावा लागतो. पण खरे तर अडथळे हे आपल्याला थांबवण्यासाठी नसतात, तर आपली ताकद …

Read more