परीक्षेचा ताण कसा कमी करायचा?
परीक्षा म्हटली की प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एक वेगळंच दडपण तयार होतं. अभ्यास केलेला असला तरी “मी पास होईल ना?”, “पेपर व्यवस्थित लिहिता येईल ना?” अशा शंका मनात सतत येत राहतात. काही विद्यार्थ्यांना तर इतका ताण …
परीक्षा म्हटली की प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एक वेगळंच दडपण तयार होतं. अभ्यास केलेला असला तरी “मी पास होईल ना?”, “पेपर व्यवस्थित लिहिता येईल ना?” अशा शंका मनात सतत येत राहतात. काही विद्यार्थ्यांना तर इतका ताण …
राजीव कला महाविद्यालय झरी हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि बौद्धिक विकासासाठी आग्रही राहिले आहे. याच परंपरेला पुढे नेण्यासाठी राज्यशास्त्र विभागाच्या वतीने नुकतेच राज्यशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित …
विद्यार्थी जीवनात अपयश ही अपरिहार्य गोष्ट आहे. परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही, स्पर्धा परीक्षा नापास झाली किंवा ठरवलेलं ध्येय गाठता आलं नाही, तर मनात निराशा येते. अनेकदा विद्यार्थ्यांना असं वाटतं की आता पुढे काही होणार …
विद्यार्थी जीवनात अपयश ही अपरिहार्य गोष्ट आहे. परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही, स्पर्धा परीक्षा नापास झाली किंवा ठरवलेलं ध्येय गाठता आलं नाही, तर मनात निराशा येते. अनेकदा विद्यार्थ्यांना असं वाटतं की आता पुढे काही होणार …
१०वीचा निकाल लागल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो – “आता पुढे काय करायचं?”हा प्रश्न फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर पालकांनाही त्रास देतो.कुणी म्हणतं “विज्ञान घे”, कुणी म्हणतं “कॉमर्सला स्कोप आहे”, तर कुणी “आर्ट्स निवड” असं सांगतं.इतक्या …